आवडती माणसं नावडती झाली की त्याची प्रत्येक गोष्ट तिरस्करणीय वाटू लागते, आपल्या विचारांचा ताबा आपण एकदा का द्वेषाच्या हातात दिला की मग आपल्याला धडधडीत असणारे सत्यही दिसायचे बंद होते आणि मग त्यावेळी त्या नावडत्या व्यक्तीचा विजय आपण आपल्याच हातांनी त्याच्याकडे सुपूर्द करतो...
सुहास पाटील
२९/०७/२०२२

No comments:
Post a Comment