इमानदार स्वाभिमानी सेवकाला तुम्ही जेव्हा गुलाम समजू लागता तेव्हा तुमच्या लेखी त्याची किंमत शून्य होऊन जाते आणि जेव्हा हा शून्य तुमच्यापासून दूर होतो तेव्हा तुमची किंमत दहापटीने कमी होऊन जाते....तेव्हा त्या दूर गेलेल्या आजवरच्या इमानी सेवकाला शिव्या शाप देण्यातून त्याच्यातील इमानदारी यत्किंचितही कमी होत नाही तर तुमच्यातील कोतेपणाच जगासमोर उघडा पडू लागतो.....
सुहास पाटील.
३०/०७/२०२२

No comments:
Post a Comment